शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2024 14:28 IST

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांची चळवळ विकली असून विश्वासघातकी राजकारणामुळे महाराष्ट्रातील एक-एक बिनिचे शिलेदार सोडून जात आहे. चळवळीला ते सत्तेत जाण्याचे साधन म्हणून वापरत आहेत, हे घातक असून आगामी काळात शेतकऱ्यांचे रक्क सांडून ताकदवान बनलेली चळवळीला ओहोटी लागल्याचे दिसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी टीका केली. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्याकडे दिला. वैभव कांबळे म्हणाले, आतापर्यत शेट्टी यांनी भारत भालके, देवेंद्र भुयार, संजय घाटगे, अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली, पण निवडणूकीनंतर संघटनेकडे त्यांनी पाहिलेही नाही. आताही सुजीत मिणचेकर हेही यापेक्षा वेगळे करणार नाहीत. शेट्टी यांच्या या वागणूकीमुळेच आतापर्यंत रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण चळवळीपासून दूर गेले. यावेळी शिवाजी आंबेकर, सुनील पाेवार, सुहास लाटवडेकर आदी उपस्थित हाेते. 

प्रा. पाटील, मादनाईक यांची भूमिका लवकरचपक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हेही शेट्टी यांच्या भूमिकेने अस्वस्थत आहेत. सावकर मादनाईक यांनी तर उघड भूमिका घेतली आहे. लवकरच या दोघांची भूमिका स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी सांगितले.

अन् मादनाईक रुग्णालयात‘हातकंगले’त जसे फसवले तसेच शिरोळमध्ये झाले. उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सावकार मादनाईक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आयुष्यभर चळवळीत घालवून ही अवस्था होत असेल तर नेतृत्वाबद्दल काय बोलाचये? असा प्रश्न वैभव कांबळे यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-acहातकणंगलेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024