शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2024 14:28 IST

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांची चळवळ विकली असून विश्वासघातकी राजकारणामुळे महाराष्ट्रातील एक-एक बिनिचे शिलेदार सोडून जात आहे. चळवळीला ते सत्तेत जाण्याचे साधन म्हणून वापरत आहेत, हे घातक असून आगामी काळात शेतकऱ्यांचे रक्क सांडून ताकदवान बनलेली चळवळीला ओहोटी लागल्याचे दिसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी टीका केली. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्याकडे दिला. वैभव कांबळे म्हणाले, आतापर्यत शेट्टी यांनी भारत भालके, देवेंद्र भुयार, संजय घाटगे, अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली, पण निवडणूकीनंतर संघटनेकडे त्यांनी पाहिलेही नाही. आताही सुजीत मिणचेकर हेही यापेक्षा वेगळे करणार नाहीत. शेट्टी यांच्या या वागणूकीमुळेच आतापर्यंत रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण चळवळीपासून दूर गेले. यावेळी शिवाजी आंबेकर, सुनील पाेवार, सुहास लाटवडेकर आदी उपस्थित हाेते. 

प्रा. पाटील, मादनाईक यांची भूमिका लवकरचपक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हेही शेट्टी यांच्या भूमिकेने अस्वस्थत आहेत. सावकर मादनाईक यांनी तर उघड भूमिका घेतली आहे. लवकरच या दोघांची भूमिका स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी सांगितले.

अन् मादनाईक रुग्णालयात‘हातकंगले’त जसे फसवले तसेच शिरोळमध्ये झाले. उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सावकार मादनाईक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आयुष्यभर चळवळीत घालवून ही अवस्था होत असेल तर नेतृत्वाबद्दल काय बोलाचये? असा प्रश्न वैभव कांबळे यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-acहातकणंगलेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024