शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

मातंग समाजाचा राधानगरी तालुका मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST

शासनाच्या स्टार्टअप आणि स्टँडअप योजनांचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात समाजाने यावे. मातंग समाज हा रोजगार करणारा नव्हे तर रोजगार ...

शासनाच्या स्टार्टअप आणि स्टँडअप योजनांचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात समाजाने यावे. मातंग समाज हा रोजगार करणारा नव्हे तर रोजगार देणारा अशी आपली ओळख निर्माण व्हावी, असे प्रतिपादन उद्योगपती संजय वाघ यांनी केले.

राधानगरी तालुका मातंग समाजाच्या वतीने परिते (ता.करवीर) येथे आयोजित मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षपदी संजय वाघ होते.

ते पुढे म्हणाले, मातंग समाज बाराबलुतेदारीचा मुख्य हिस्सा राहिला होता. मात्र, आता या समाजाने बदलत्या प्रवाहाबरोबर बदललं पाहिजे आणि स्वत:च्या वाटा निश्चित केल्या पाहिजेत.

यावेळी प्रा. रवींद्र पाटोळे, दयानंद मेहतर यांचीही भाषणे झाली.

ज्ञानेश पांडुरंग पाटोळे यांना साहित्यातील विशेष योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजी पवते, ज्ञानदेव चांदणे, भाऊ चांदणे, शामराव शेंडगे, अर्जुन भोरे, प्रकाश साठे, दत्ता पाटोळे, लहू चांदणे, सुंदर चांदणे, संभाजी चौगुले, अभी चौगुले, गणेश खुडे, शिवाजी खुडे, संभाजी पाटोळे, सागर पाटोळे, प्रकाश साठे, दत्ता पाटोळे, अंकुश चांदणे, संभाजी पाटोळे, सुंदर चांदणे, संभाजी चौगुले, अतुल चौगुले, शंकर खुडे, नागेश शेंडगे उपस्थित होते.