शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पोक्सो कायद्यामुळे मुलासंबधीचे गुन्हेगारीला लगाम : कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:48 IST

गुन्ह्यातील बळी पडणाऱ्या व्यक्तींचे जबाबास पुराव्याचे कामी कायद्यानेच महत्त्वाचे स्थान दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी केले.

ठळक मुद्देपोक्सो कायद्यामुळे मुलासंबधीचे गुन्हेगारीला लगामजिल्हा न्यायाधीश ए. यु. कदम यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : लैंगिक गुन्ह्यापासून अज्ञान मुलांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ मध्ये संमत करुन शासनाने अज्ञान मुलासंबधीचे गुन्हेगारीला लगाम घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे गुन्ह्यातील बळी पडणाऱ्या अज्ञान व्यक्तीकरीता कायदेशीर, वैद्यकीय तसेच आर्थिक भरपाई रक्कमेसह सहाय्य करणेची विशेष तरतूद आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यातील बळी पडणाऱ्या व्यक्तींचे जबाबास पुराव्याचे कामी कायद्यानेच महत्त्वाचे स्थान दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी केले.अ‍ॅडव्होकेटस अ‍ॅकॅडमी’ च्या वतीने वकीलांसाठी व्याखान आयोजित केले होते. यावेळी न्यायाधिश कदम पुढे म्हणाल्या, पोक्सो कायद्यानुसार पुरावे गोळा करण्यातील तांत्रीक प्रक्रिया दोषांना फारसे महत्व देणेचे नाही. या कायद्यानुसार १८ वर्षाखालील अज्ञात मुलांचे लैंगिक शोषण झालेस शोषित अगर गुन्ह्यातील बळी पडलेल्या व्यक्तीची संमती बाबतचा मुद्दा ग्राह्य धरला जात नाही.

कायद्यानुसार आरोपीचे बाबत मृत्यूदंडापासून जन्मठेपेपर्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यानुसार कोल्हापूरमध्ये स्थापन केलेले पोक्सो कोर्टाची अंतर्गत रचना केली आहे. अशा तºहेची अंतर्गत रचना असलेले महाराष्ट्रातील पहिले पोक्सो बाबत विशेष न्यायालय कोल्हापूरात अस्तित्वात आले आहे.

प्रास्तावीक अ‍ॅडव्होकेटस अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. सिध्दार्थ पाटकर यांनी केले. यावेळी शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य आर. नारायणन, कौन्सिल आॅफ एज्युकेशनचे सचिव अ‍ॅड. व्ही. एन. पाटील, सुमित कामत, भगवान मोरे, अमीर शेख, राजाराम ठाकुर, योगेश मांडरे, मिथुन भोसले, हर्षित कामत, जावेद फुलवाले यांचेसह वकील उपस्थित होते. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर