शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पालेभाज्या महागल्या, कोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; दुधाची तहान ताकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:33 IST

गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; चढे दर खिशाला परवडेनासेपूरपरिस्थितीमुळे पालेभाज्यांची आवक मंदावली

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोजच्या जेवणात नियमितपणे अनेकांना भाजीपाला असल्याशिवाय जेवण जात नाही. मात्र, अशा खवय्यांना गेल्या आठवडाभरात केवळ आणि केवळ कडधान्यांचे मोड आलेले उसळ, आमटीवरच पालेभाजीची तल्लफ भागवावी लागत आहे. अशा या कडधान्यांमध्ये स्वयंपाक त्वरित होणारा पदार्थ म्हणून मसूरडाळ सध्या जोर सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या पातळ भाजीमध्ये हाच पदार्थ अधिक दिसत आहे. याशिवाय मूग, चवळी अशा कडधान्यांची उसळ जेवणात हमखास दिसत आहे. या कडधान्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात मसूर ६० रुपये नियमित, तर बेळगावी १२० ते १३० रुपये असा प्रतिकिलो दर आहे.

मटकी १२०, तर मूग ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. हाच दर किरकोळ व्यापाऱ्यांकडे दहा ते वीस रुपये जादा दराने ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल असे कडधान्य खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविली जात आहे. दर कमी असल्याने अशा प्रकारची भाजी रोजच्या जेवणात हमखास मेन्यू बनली आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरvegetableभाज्या