शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या: मल्हारसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:39 IST

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील फयेपैकी लिंगाडीच्या धनगर वाड्यावरील कविता व मंगल बाजारी या दोन बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. ...

ठळक मुद्देविषबाधा होऊन मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या: मल्हारसेनेची मागणी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन : भुदरगड तालुक्यातील घटना

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील फयेपैकी लिंगाडीच्या धनगर वाड्यावरील कविता व मंगल बाजारी या दोन बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान मंजूर करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मल्हार सेनेतर्फे सोमवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.मल्हारसेनेचे अध्यक्ष बबन रानगे व जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार शीतल मुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, लिंगाडीच्या धनगरवाड्यावर कोंडीबा बाजारी व पत्नी ठकुबाई बाजारी हे त्यांच्या कविता व मंगल या दोन्ही मुली व एका मुलासह धनगर वाड्यावर राहत होते. भूमिहीन असल्याने, पावसाळ्यात रोजगार मिळत नसल्याने भीक मागून कुटुंबाचा चरितार्थ ते चालवित होते; परंतु या पाचही जणांवर शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली.

यामध्ये दोघी बहिणींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही प्रेते जवळच दफन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील धनगरांच्या वाट्याला हालअपेष्टाच असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. ही घटना महसूलमंत्र्यांच्याच तालुक्यात घडते, हे दुर्दैवी आहे.शिष्टमंडळात राघु हजारे, छगन नांगरे, शहाजी सिद, बाबूराव बोडके, देवाप्पा बोडके, बबलू फाले, बाळासो दार्इंगडे, आण्णासो कोळेकर, विक्रम शिणगारे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर