शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन, अद्याप ६७ कारखान्यांचे गाळप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 07:10 IST

देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर  : देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले आहे. ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

उत्तर प्रदेशात १०१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून कर्नाटकात ५५.५० लाख टन तर तामिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरयाणा (७.१५ लाख टन),पंजाब (६.६५ लाख टन) साखरेचे  उत्पादन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिना अखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होईल. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल असा अंदाज आहे.’ 

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

उताऱ्यात महाराष्ट्र चौथा

देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये  १०.८० टक्के असून त्यानंतर  कर्नाटक आणि तेलंगणात तो १०.१० टक्के,  तर महाराष्ट्रात १० टक्के आहे. यानंतर आंध्र प्रदेश, बिहारमध्ये प्रत्येकी ९.७० टक्के,उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने