शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:51 IST

तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी पंजाबच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्यात अडथळा येवू शकतो अशी पूर्वसुचना राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिली होती. तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे.त्यामुळे घडलेला प्रकार हा नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा नियोजित कट होता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंजाब सरकारवर केला आहे. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे. पाटील म्हणाले, पंतप्रधानांसारख्या महनीय व्यक्तिच्या दौऱ्यावेळी पर्यायी मार्ग तयार ठेवला जातो. ते तेथून जाणारच असे गृहित धरून बंदोबस्त ठेवण्यात येतो. हवामानातील बदलामुळे ते रस्ता मार्गाने जावू शकतात असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी २,३ आणि चार जानेवारीला स्पष्ट केले होते. परंतू त्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दखलच घेतली नाही. उलट असे झालेच तर कोणावरही कारवाई करू नका असेच स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस अधिकारी एकत्र चहा पित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे होते तसेच खलिस्तातनवादीही होते.या ठिकाणाहून पाकिस्तानची सीमा जमीनमार्गे केवळ दहा किलोमीटर तर हवाईमार्गे तीन किलोमीटर होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यावर ड्रोननेही हल्ला होवू शकला असता. तरीही कॉग्रेसचे नेते या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत हे चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPunjabपंजाब