शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

तावडेंनी वादात तेल ओतले, प्रकाश आंबेडरांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:07 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्नी धनगर व लिंगायत समाजांत सरकारने वाद निर्माण केला असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यात तेल ओतण्याचे काम केल्याची टीकाही त्यांनी केली.अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, कॉँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला. त्यामुळे या समाजाने भाजपला पाठबळ दिले; पण त्यांनीही फसवणूक केली आहे.आता ‘टिस‘ (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यासाठी समितीचे काम सुरू असतानाच मंत्री विनोद तावडे यांनी आहिल्यादेवींचे नाव दिले तर दंगल उसळेल, असे वक्तव्य केले.त्यानंतर, समिती सदस्यांनी बसवेश्वरांचे नाव पुढे केले. धनगर व लिंगायत समाजांत वाद निर्माण करायचा आणि आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. अहिल्यादेवींचे कार्य साऱ्या महाराष्टÑाला माहिती आहे. त्यांच्या नावावर वादंग उठणेच अशक्य आहे.या वादावर पडदा टाकायचा झाल्यास तावडेंनी माफी मागायला हवी, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.पंढरपुरात २० मे रोजी ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’आलुतेदार-बलुतेदारांना एकत्र करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र