शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तावडेंनी वादात तेल ओतले, प्रकाश आंबेडरांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:07 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्नी धनगर व लिंगायत समाजांत सरकारने वाद निर्माण केला असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यात तेल ओतण्याचे काम केल्याची टीकाही त्यांनी केली.अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, कॉँग्रेसने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला. त्यामुळे या समाजाने भाजपला पाठबळ दिले; पण त्यांनीही फसवणूक केली आहे.आता ‘टिस‘ (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यासाठी समितीचे काम सुरू असतानाच मंत्री विनोद तावडे यांनी आहिल्यादेवींचे नाव दिले तर दंगल उसळेल, असे वक्तव्य केले.त्यानंतर, समिती सदस्यांनी बसवेश्वरांचे नाव पुढे केले. धनगर व लिंगायत समाजांत वाद निर्माण करायचा आणि आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. अहिल्यादेवींचे कार्य साऱ्या महाराष्टÑाला माहिती आहे. त्यांच्या नावावर वादंग उठणेच अशक्य आहे.या वादावर पडदा टाकायचा झाल्यास तावडेंनी माफी मागायला हवी, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.पंढरपुरात २० मे रोजी ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’आलुतेदार-बलुतेदारांना एकत्र करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र