शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कासारी नदीत रासायनिक मळीमिश्रीत पाण्याचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST

गेली दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट खत प्रकल्पामधून सांडमळीचे दूषित पाणी ...

गेली दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट खत प्रकल्पामधून सांडमळीचे दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर यवलूज गावच्या मुख्य ओढ्याव्दारे थेट कासारी नदीपात्रात जात आहे. पाणी प्रदूषणाचा घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याने नदीकाठाच्या गावातील नागरीकांतुन कुंभी कारखाना प्रशासनाविरुद्ध चिड निर्माण झाली आहे.

कासारी नदीमधील प्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने यापूर्वी कुंभी साखर कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून दंडात्मक कारवाई केली आहे; परंतु दरवर्षी ऐन पावसाळ्यात हुकमी या प्रकल्पातून मळीमिश्रीत दूषित पाणी रात्रीच्या सुमारास यवलूज गावओढ्यातुन कासारी नदीपात्रात सोडले जात असल्याने अजून कितीकाळ या काळ्या पाण्याच विष नागरिकांना पाजणार आहात, असा संतप्त सवाल कुंभी साखर कारखाना प्रशासनास नदीकाठच्या गावांतून विचारला जात असून यानिमित्ताने यवलूज आणि निटवडे गावातील नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे.

चौकट -

कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक झाली असतानाच कुंभी साखर कारखान्याच्या सातार्डे खत प्रकल्पातून वाहत असलेले सायनिक दूषित पाणी कासारी नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे खबरदारी घेऊन नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

फोटो ओळ - यवलूज गावओढ्यातून वाहत असलेले मळीमिश्रीत दूषित पाणी.