शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

अपुºया कर्मचाºयांवर पोलीस ठाण्यांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:26 IST

जयसिंगपूर : ग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे.

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यातील चित्रअनेक वर्षांपासून अनुशेष बाकी,सुरक्षा व्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरती

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. पोलीस कर्मचाºयांवर यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र, अनेक वर्षापासून तीच कर्मचाºयांची संख्या शिरोळ तालुक्यात अजूनही कायम आहे. ५४ गावांचा भार सुमारे १३५ अधिकारी व पोलिसांच्या खांद्यावर आहे. गावांची संख्या पाहता पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी असून, नृसिंहवाडी येथे पोलीस चौकी आहे. जयसिंगपूर येथे उपविभागीय कार्यालय असून, शिरोळ पोलीस ठाण्याकडे एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, जयसिंगपूरकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, तर कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे अधिकारी असून तीनही पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १३५ पोलीस कर्मचाºयांची संख्या आहे.

प्रतिनियुक्ती, पोलीस बंदोबस्त, गार्ड बंदोबस्त याशिवाय साप्ताहिक सुट्ट्या यामुळे पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाºया कर्मचाºयांची संख्या पाहता ती अपुरीच आहे. दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे याशिवाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, महाविद्यालयीन व शालांत परीक्षा, मतदान केंद्रासह येणारे सण आणि लोकप्रतिनिधींचे कार्यक्रम येथे सुरक्षा व्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरती असते. ही जबाबदारी पार पाडताना कर्मचारी संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येतो.दिवाळी असो की दसरा, नवरात्र असो की गणेशोत्सव, ईद असो की मोहरम पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या सेवेत असतात. मोठमोठे सण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांसोबत साजरे करावयास मिळत नाहीत. गृहविभागाच्या दुर्लक्षामुळेच अनुशेष भरला जात नसल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाच्या अनेक समस्यांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.नवीन निवासस्थानांची गरजजयसिंगपूर येथील पोलीस निवासस्थानाच्या इमारतींची दुरवस्था असतानाही अनेक कुटुंबे येथे राहात आहेत. अनेक समस्यातून पोलीस कर्मचाºयांना मार्ग काढावा लागत आहे. निवासस्थाने आहेत की खुराडी, असा प्रश्न त्यांना पडतो. शहरांचा विस्तार वाढला मात्र कर्मचाºयांची निवासस्थाने वाढली नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवीन निवासस्थाने उभारण्याची गरज बनली आहे. कुरुंदवाडमध्येही निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस