शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Kolhapur: राजाराम बंधाऱ्यावरुन जीव धोक्यात घालून वाहतूक, बंधारा चौथ्यांदा गेला पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:18 IST

बावडा पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे..

कसबा बावडा : गेली तीन दिवस पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेला. त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे. सायंकाळी पाच वाजता बंधाऱ्याजवळ १७ फूट इतकी पाणी पातळी होती.धुवाधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत गेली दोन दिवस सातत्याने वाढ होत होती. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास बंधाऱ्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली. थोड्यावेळातच पाण्याची उंची अर्धा फुटाने वाढून ती १७ फुटावर गेली. अशा स्थितीतही बंधाऱ्यावरून वाहतूक सुरूच होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पाणी पातळी वाढल्याने वाहतूक बंद झाली. दरम्यान, बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने नेहमी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आता लांबचा वळसा टाकून जावे लागणार आहे.बावडा पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे..राजाराम बंधारा सलग दोन-तीन दिवस पाऊस पडल्यास लगेचच पाण्याखाली जातो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते म्हणून बंधाऱ्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण, गेली आठ वर्ष या ना त्या कारणाने पुलाचे काम रखडले आहे. हे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.