शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

एक कदम (अ)स्वच्छता’ की ओर...कोल्हापूर शहर स्वच्छ राहीलच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:15 IST

एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच.

कोल्हापूर : एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच. सर्वच स्तरावर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात येत असताना ‘गांधारी’ची भूमिका बजावणाऱ्यांना जागरूक करणे कठीण काम आहे. कोल्हापुरातील रेल्वेफाटक परिसरातील भिंतीवर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी फलक लावूनही तेथे असा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पहावयास मिळतो.

कोल्हापूर शहर स्वच्छ राहावे म्हणून महापालिकेतर्फे अनेकदा स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच ठिकठिकाणी जनजागृतीसाठी सुंदर-आकर्षक फलक लावण्यात आले आहे; तरीही स्वच्छता राखा असे फलक नजरेसमोर दिसत असतानाही काही छोटे-मोठे व्यावसायिक, नागरिक, भाजीपाला विक्रेते हे बिनधास्तपणे शहरातील राजारामपुरी रोडसमोर रेल्वेफाटकजवळ असा कचरा टाकून आपल्या अस्वच्छ मनाच्या संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत.

त्यामुळे हे शहर स्वच्छ राहीलच कसे? या अस्वच्छतेला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी असे दृष्य कोल्हापुरात पहायला मिळते. जिथे जिथे महापालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानविषयी जनजागृतीचे फलक लावले आहेत, नेमके त्याचठिकाणी काही नागरिक बिनधिक्कतपणे कचरा टाकण्याचे धाडस करून आपल्या स्वच्छ शहराचा चेहरा अस्वच्छ बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि नागरिक कचरा करण्यासाठी पुढे येत असतील, तर अशा अस्वच्छ शहराचा चेहरा बनविण्यासाठी नेमके कोण जबाबदार असाच सवाल येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान