शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

रेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:11 IST

बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या १०८ प्रवाशांच्या तिकिटांचे एक लाख रुपये परततीन दिवसांत मिळतो परतावा; रविवारी बाराजणांचे तिकीट रद्द

कोल्हापूर : बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेनेकोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी शनिवारी (दि. २७) १०८ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, पुरामुळे श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द झाल्याने संबंधित सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द झाली. या तिकिटांच्या रकमेपोटी एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये इतका परतावा रेल्वे विभागाने दिला आहे.

रविवारी मुंबईहून कोल्हापूरला येणारी आणि कोल्हापूरमधून मुंबईला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबईसाठीचे एकूण ११, तर मुंबईहून कोल्हापूरसाठीच्या एका प्रवाशाने तिकीट रद्द केले आहे.दोन काउंटरची सुविधारेल्वे रद्द झाल्याने आरक्षित केलेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे दिले जात आहेत. तीन दिवसांत रेल्वेच्या निर्धारित वेळेत तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत घेता येतात. त्यासाठी तिकीट आणि ते रद्द करीत असल्याचा अर्ज प्रवाशांनी भरून देणे आवश्यक असते.

कोल्हापूर रेल्वेस्थानकावर प्रशासनाने तिकिटांचे पैसे देण्यासाठी दोन काउंटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली. 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर