शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:30 IST

coronavirus, lockdawun, mahavitran, prakasambedkar लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका महावितरणचा ५० टक्के सवलतीचा प्रस्ताव का नाकारता?

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सम्राट शिंदे व सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मंगळवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी वाढली, याबाबत दुमत नाही. मात्र या सरकारने काय केले? लॉकडाऊनच्या काळातील बिलांबाबत प्रत्येकजण वेगळेच बोलत आहे. जनतेमध्ये संभ्रम आहे. येथे शासन हे मुख्यमंत्री दिसत नाहीत तर मंत्री हेच शासन झाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. आंदोलनकर्त्यांना तोंड देता येत नाही, म्हटल्यावर १६ टक्के आरक्षणातून शिष्यवृत्ती व फी सवलतीची घोषणा केली. ही सवलत या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. मराठा समाजाची अवस्था फारच बिकट आहे, श्रीमंत मराठा सामान्य मराठ्याला जगू देणार नाहीत, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, डॉ. आनंद गुरव, दिलीप हिरवे, अस्मिता दिघे, सचिन कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर