शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:30 IST

coronavirus, lockdawun, mahavitran, prakasambedkar लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका महावितरणचा ५० टक्के सवलतीचा प्रस्ताव का नाकारता?

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सम्राट शिंदे व सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मंगळवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी वाढली, याबाबत दुमत नाही. मात्र या सरकारने काय केले? लॉकडाऊनच्या काळातील बिलांबाबत प्रत्येकजण वेगळेच बोलत आहे. जनतेमध्ये संभ्रम आहे. येथे शासन हे मुख्यमंत्री दिसत नाहीत तर मंत्री हेच शासन झाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. आंदोलनकर्त्यांना तोंड देता येत नाही, म्हटल्यावर १६ टक्के आरक्षणातून शिष्यवृत्ती व फी सवलतीची घोषणा केली. ही सवलत या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. मराठा समाजाची अवस्था फारच बिकट आहे, श्रीमंत मराठा सामान्य मराठ्याला जगू देणार नाहीत, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, डॉ. आनंद गुरव, दिलीप हिरवे, अस्मिता दिघे, सचिन कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर