शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:30 IST

coronavirus, lockdawun, mahavitran, prakasambedkar लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे नव्हे, अजित पवारच !: प्रकाश आंबेडकर यांची टीका महावितरणचा ५० टक्के सवलतीचा प्रस्ताव का नाकारता?

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा महावितरणचा प्रस्ताव असताना राज्य सरकार त्यावर विचार करीत नाही. हे सरकार नेमके कोण चालवते? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असून, मुख्यमंत्री हे ठाकरे नव्हे तर अजित पवारच असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सम्राट शिंदे व सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मंगळवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी वाढली, याबाबत दुमत नाही. मात्र या सरकारने काय केले? लॉकडाऊनच्या काळातील बिलांबाबत प्रत्येकजण वेगळेच बोलत आहे. जनतेमध्ये संभ्रम आहे. येथे शासन हे मुख्यमंत्री दिसत नाहीत तर मंत्री हेच शासन झाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. आंदोलनकर्त्यांना तोंड देता येत नाही, म्हटल्यावर १६ टक्के आरक्षणातून शिष्यवृत्ती व फी सवलतीची घोषणा केली. ही सवलत या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. मराठा समाजाची अवस्था फारच बिकट आहे, श्रीमंत मराठा सामान्य मराठ्याला जगू देणार नाहीत, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, डॉ. आनंद गुरव, दिलीप हिरवे, अस्मिता दिघे, सचिन कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर