शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:48 IST

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, ...

ठळक मुद्देसाताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेशजयहिंदचा तेरावा दीपोत्सव : ग्रुपकडून २००७ पासून अनोखा उपक्रम सुरू

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. अशातूनच साताऱ्यातील शनिवार चौकामधील जयहिंद ग्रुपने प्लास्टिकचे धोके दाखवण्यासाठी नो प्लास्टिकचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती.साताऱ्यातील या जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दिपोत्सवाची सुरुवात केली. यंदाचे हे १३ वे वर्ष होते. तर दीपोत्सवाच्या निमित्ताने वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी साकारण्यात येते. त्यावर पणत्या ठेऊन दिपोत्सव साजरा केला जातो.

येथे साकारलेली रांगोळी ही वेगळी दिशा देऊन जाते. कारण, ती फक्त रांगोळी नसून त्यातून वेगवेगळे संदेश लिहिले जातात. हे या दिपोत्सवाचे वैशिष्टे असते. गेल्या बारा वर्षांत फटाके मुक्त दिवाळी, तापमान वाढ, कास पठार प्रदूषण, स्त्री भृण हत्या, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा, मंगळयान मोहीम या सारख्या विषयावर रांगोळी साकारण्यात आल्या होत्या.नुकतेच पर्यावरणाला अतिशय हानीकारक ठरणाºया प्लास्टिकवर सरकारने बंदी आणण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतू लोकांनी ही प्लास्टिक बंदी मनापासून स्विकारुन अमलात आणली पाहीजे. यासाठी जनजागृती व्हावी म्हणून या वर्षी नो प्लास्टिक या विषयावर महारांगोळी साकारण्यात आली होती. याच्या सजावटीसाठी सुमारे एक हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आलेल्या.यावेळी पहिल्या दिपोत्सवापासून सक्रीय असलेले बिपीन दलाल, निलेश पंडीत, निलेश धबधबे यांच्यासह अश्विन पोतदार, आकाश धबधबे, अशुतोष माने, विवेक धबधबे, सौरभ वांकर, निशांत पंडीत, सिध्दार्थ धबधबे, हर्ष धबधबे, रितेश वांकर, तनिश बेंद्रे, आयुश बारवडे, रोहीम इब्रामपुरे आदींनी विशेष परीश्रम घेतले. 

 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीSatara areaसातारा परिसर