शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:48 IST

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, ...

ठळक मुद्देसाताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेशजयहिंदचा तेरावा दीपोत्सव : ग्रुपकडून २००७ पासून अनोखा उपक्रम सुरू

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. अशातूनच साताऱ्यातील शनिवार चौकामधील जयहिंद ग्रुपने प्लास्टिकचे धोके दाखवण्यासाठी नो प्लास्टिकचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती.साताऱ्यातील या जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दिपोत्सवाची सुरुवात केली. यंदाचे हे १३ वे वर्ष होते. तर दीपोत्सवाच्या निमित्ताने वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी साकारण्यात येते. त्यावर पणत्या ठेऊन दिपोत्सव साजरा केला जातो.

येथे साकारलेली रांगोळी ही वेगळी दिशा देऊन जाते. कारण, ती फक्त रांगोळी नसून त्यातून वेगवेगळे संदेश लिहिले जातात. हे या दिपोत्सवाचे वैशिष्टे असते. गेल्या बारा वर्षांत फटाके मुक्त दिवाळी, तापमान वाढ, कास पठार प्रदूषण, स्त्री भृण हत्या, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा, मंगळयान मोहीम या सारख्या विषयावर रांगोळी साकारण्यात आल्या होत्या.नुकतेच पर्यावरणाला अतिशय हानीकारक ठरणाºया प्लास्टिकवर सरकारने बंदी आणण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतू लोकांनी ही प्लास्टिक बंदी मनापासून स्विकारुन अमलात आणली पाहीजे. यासाठी जनजागृती व्हावी म्हणून या वर्षी नो प्लास्टिक या विषयावर महारांगोळी साकारण्यात आली होती. याच्या सजावटीसाठी सुमारे एक हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आलेल्या.यावेळी पहिल्या दिपोत्सवापासून सक्रीय असलेले बिपीन दलाल, निलेश पंडीत, निलेश धबधबे यांच्यासह अश्विन पोतदार, आकाश धबधबे, अशुतोष माने, विवेक धबधबे, सौरभ वांकर, निशांत पंडीत, सिध्दार्थ धबधबे, हर्ष धबधबे, रितेश वांकर, तनिश बेंद्रे, आयुश बारवडे, रोहीम इब्रामपुरे आदींनी विशेष परीश्रम घेतले. 

 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीSatara areaसातारा परिसर