शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

सामाजिक प्रवाहात सहभागी करणे गरजेचे

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

वानरमारे समाज : भटकंती हेच त्यांच्या जिवनाचे सूत्र-वानरमारे समाजाची साडेसाती : भाग - ३

राम करले -बाजारभोगाव --प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वानरमारे समाज विकासाच्या सामाजिक प्रवाहापासून वर्षांनुवर्षे दूर आहे. त्यामुळे ‘भटकंती’ हेच त्यांचे जीवनाचे सूत्र बनून गेले आहे. स्वातंत्र्य भारताच्या विकासाची फळे चाखण्यासाठी त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे गरजेचे आहे.वानरमारे समाजाला जंगल परिसरात भटकंती करून आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करत असतो. लोकशिक्षणाचा अभाव असल्याने आपल्या परिस्थितीला पूरक रीतीरिवाज पाळले जातात. लग्नाची सोयरिक जमविताना १००० ते २००० रुपयांपर्यंत हुंडा मुलांना दिला जातो. मुलीला बाजारी सोने घालून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न उरकले जाते. लग्नाची वयोमर्यादा मुलगा-मुलगी यांच्या तब्येतीवरून ठरवून वयाचा विचार न करता लग्न लावून देण्याची प्रथा आहे.वधू-वरांना पहिल्या वर्षात अपत्य होणे शुभ मानले जाते. त्यांच्यात मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुल जन्मले की, ओढ्यातील पाण्यात झाडाच्या पानाला बांधून जंगल परिसरातून फिरविले जाते. त्यामुळे त्याला बळकटी मिळते, अशी समजूत असते. पोंबरे येथे असलेले वानरमारे कुटुंब हे त्यांचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांत अशी अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यांना संघटित करून त्यांचा विकास साधण्याची गरज आहे. (समाप्त)