शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक प्रवाहात सहभागी करणे गरजेचे

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

वानरमारे समाज : भटकंती हेच त्यांच्या जिवनाचे सूत्र-वानरमारे समाजाची साडेसाती : भाग - ३

राम करले -बाजारभोगाव --प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वानरमारे समाज विकासाच्या सामाजिक प्रवाहापासून वर्षांनुवर्षे दूर आहे. त्यामुळे ‘भटकंती’ हेच त्यांचे जीवनाचे सूत्र बनून गेले आहे. स्वातंत्र्य भारताच्या विकासाची फळे चाखण्यासाठी त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे गरजेचे आहे.वानरमारे समाजाला जंगल परिसरात भटकंती करून आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करत असतो. लोकशिक्षणाचा अभाव असल्याने आपल्या परिस्थितीला पूरक रीतीरिवाज पाळले जातात. लग्नाची सोयरिक जमविताना १००० ते २००० रुपयांपर्यंत हुंडा मुलांना दिला जातो. मुलीला बाजारी सोने घालून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न उरकले जाते. लग्नाची वयोमर्यादा मुलगा-मुलगी यांच्या तब्येतीवरून ठरवून वयाचा विचार न करता लग्न लावून देण्याची प्रथा आहे.वधू-वरांना पहिल्या वर्षात अपत्य होणे शुभ मानले जाते. त्यांच्यात मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुल जन्मले की, ओढ्यातील पाण्यात झाडाच्या पानाला बांधून जंगल परिसरातून फिरविले जाते. त्यामुळे त्याला बळकटी मिळते, अशी समजूत असते. पोंबरे येथे असलेले वानरमारे कुटुंब हे त्यांचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांत अशी अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यांना संघटित करून त्यांचा विकास साधण्याची गरज आहे. (समाप्त)