शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

सामाजिक प्रवाहात सहभागी करणे गरजेचे

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

वानरमारे समाज : भटकंती हेच त्यांच्या जिवनाचे सूत्र-वानरमारे समाजाची साडेसाती : भाग - ३

राम करले -बाजारभोगाव --प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वानरमारे समाज विकासाच्या सामाजिक प्रवाहापासून वर्षांनुवर्षे दूर आहे. त्यामुळे ‘भटकंती’ हेच त्यांचे जीवनाचे सूत्र बनून गेले आहे. स्वातंत्र्य भारताच्या विकासाची फळे चाखण्यासाठी त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे गरजेचे आहे.वानरमारे समाजाला जंगल परिसरात भटकंती करून आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करत असतो. लोकशिक्षणाचा अभाव असल्याने आपल्या परिस्थितीला पूरक रीतीरिवाज पाळले जातात. लग्नाची सोयरिक जमविताना १००० ते २००० रुपयांपर्यंत हुंडा मुलांना दिला जातो. मुलीला बाजारी सोने घालून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न उरकले जाते. लग्नाची वयोमर्यादा मुलगा-मुलगी यांच्या तब्येतीवरून ठरवून वयाचा विचार न करता लग्न लावून देण्याची प्रथा आहे.वधू-वरांना पहिल्या वर्षात अपत्य होणे शुभ मानले जाते. त्यांच्यात मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुल जन्मले की, ओढ्यातील पाण्यात झाडाच्या पानाला बांधून जंगल परिसरातून फिरविले जाते. त्यामुळे त्याला बळकटी मिळते, अशी समजूत असते. पोंबरे येथे असलेले वानरमारे कुटुंब हे त्यांचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांत अशी अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यांना संघटित करून त्यांचा विकास साधण्याची गरज आहे. (समाप्त)