शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

‘एमएसआरडीसी’ संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 14, 2015 01:11 IST

टोलविरोधी कृती समितीचा आरोप

कोल्हापूर :  एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी)ने मुंबईत सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत फेरमूल्यांकन समितीचे सदस्य व कोल्हापुरातील आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना निमंत्रण देणे अपेक्षित असताना त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या बाबी संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे पत्रक कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, सोमवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत आढावा बैठक घेतली. पण, या बैठकीला फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना बोलविले नाही. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यांकन वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्यामध्ये योगदान आहे. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्यामुळे सर्व बाबी संशयाच्या भोवऱ्यात अडकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांसह रस्ते विकास खात्याचे मंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री यांनी यात लक्ष घालून कोल्हापूरची व महाराष्ट्र शासनाची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाराचा वापर करण्याची आता गरज आहे. यावर अंतिम निर्णय होऊन कोल्हापूर टोलमुक्त करून आयआरबी कोल्हापुरातून हद्दपार झाले पाहिजे.