शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2023 16:36 IST

कोल्हापुरात वाघनख्या ठेवणार असल्याने आनंदच

कोल्हापूर : राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अनेक वर्षे राजकारणात आहेत, ते विद्वान व हुशार असल्याने ते शिवाजी महाराजांनी वापरलेल्याच वाघनख्या आणतील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरे जे म्हणतात त्याबद्दल आपणाला खात्री नसल्याचा टोलाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष बाबा नेसरीकर यांच्या पुण्यतिथी समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनख्या महायुतीचे सरकार आणते याचा मला आनंद आहे. त्यापेक्षाही जास्त आनंद त्या कोल्हापूरात ठेवल्या जाणार असल्याने होत आहे. आदित्य ठाकरे यांना वाघनख्याबाबत काय माहिती आहे, हे मला माहिती नाही. मात्र, मंत्री मुनगंटीवार हे खऱ्याच वाघनख्याच आणतील, याची खात्री आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी धाडस केलेच कसे?पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबीटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे  आहेत, शेतकरी संघात त्यांच्याच गटाचे पदाधिकारी असताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्याचे धाडस केलेच कसे? असा टोलाही शिंदे गटाच्या नेत्यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार