शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Kolhapur: संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होत नाही - विशुद्ध सागर महाराज; नांदणी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:07 IST

उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ ...

उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ आहे, मात्र त्याग करणे कठीण आहे. संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होऊ शकत नाही. परिग्रह सोडणे हा आत्म्याचा सन्मान आहे, असे प्रतिपादन आचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठा महोत्सव व महास्तकाभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आचार्य विशुद्धसागर महाराज बोलत होते. यावेळी आचार्य धर्मसेन महाराज, आचार्य विद्यानंद महाराज, सौम्यसागर महाराज, आदींचे प्रवचन झाले. आचार्य धर्मसेन महाराजांनी परिग्रह परिवार, परिणाम, कर्म याबाबत आशीर्वाचन दिले. आचार्य विद्यानंद महाराजांनी भगवंतांच्या पंचकल्यानिकाची माहिती दिली. हा सोहळा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांच्या आज्ञेवरून होत आहे.नांदणी येथे बुधवार (दि. १) पासून नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. ५१ मुनी,१६ माताजी, त्यागी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मंडप उद्घाटनाने झाली. बुधवारी दिवसभर इंद्रप्रतिष्ठा, व्रतबंधन, मंगल प्रवचन, मंगल कलश स्थापना, नवग्रह होम, मंडप वेदी प्रतिष्ठा, शांतीविधान हे कार्यक्रम पार पडले. तसेच गर्भकल्याण पूर्व, सौधर्म इंद्र व इंद्रग्रणांचे आगमन इंद्रसभा, नगररचना, संगीत आरती, भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी उपस्थित आचार्यांना शास्त्रभेट देण्यात आले. कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, आदींनी हजेरी लावली. यावेळी प्रफुल मेहता, किशोर पहाडिया, प्रकाश झांझरिया यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी रेंदाळ व समडोळी येथून चालत आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर