शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

महाराष्ट्राने इतकी घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:14 IST

ज्यांना आपले समजलो अशा ४० आमदार व १२ खासदारांनी गद्दारी केली. त्यांना जनताच जागा दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जयसिंगपूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यांना सर्व काही दिले त्यांनीच कठीण काळात पक्षप्रमुखांशी गद्दारी करुन पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राने घाणेरड्या वृत्तीची गद्दारी कधीही बघितली नाही. अनेक वर्षे काही लोक मला सांगायचे, राजकारणात येऊ नको, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसते. त्यामुळेच या शिवसंवाद यात्रेतून केवळ महाराष्ट्राला नाही देशाला व जगाला मला सिध्द करुन दाखवायचे आहे की, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असते, अशी ग्वाही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानावर झालेल्या सभेत शिवसैनिकांना दिली.आदित्य यांनी व्यासपीठावरुन खाली येवून उपस्थितांशी संवाद साधला. ज्या आमदार, खासदारांना मित्र समजलो, बोट दाखविला तेथे निधी दिला, मानसन्मान दिला. मात्र ज्यांना मित्र समजलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. ज्यांना आपले समजलो अशा ४० आमदार व १२ खासदारांनी गद्दारी केली. त्यांना जनताच जागा दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकारणी असल्याची टिकाही ठाकरे यांनी केली. जयसिंगपूर येथे झालेल्या सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना