शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दिल्लीला निघालोय, सर्व काही ठीकठाक होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास 

By समीर देशपांडे | Updated: March 8, 2024 16:30 IST

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री ...

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. इचलकरंजी जवळील कोरोची येथे महिला मेळाव्यामध्ये त्यांनी भाषण करून माणगाव, हातकणंगले आणि पेठवडगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यासाठी मी दौऱ्यावर आलो होतो. माने यांची चांगले काम केले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.  यानंतर दिल्लीला जाणार असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, होय मी थोड्यावेळाने दिल्लीला जाणार आहे. आमच्यात व्यवस्थित समन्वय आहे. सर्व काही ठीकठाक होईल. एवढेच मोजके बोलून शिंदे सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेdelhiदिल्ली