शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महायुतीतील नेत्यांनी फेकाफेकी बंद करावी - मंत्री मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:57 IST

विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाण्याची गरज

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान झाले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एकमेकांवर फेकाफेकी करू नये, यामुळे महायुतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र दिसते. यापेक्षा विधानसभा निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चाला सामोरे जाताना ते कोल्हापुरात बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय होती, त्यावर पक्षाकडून उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे खरे असेल तर बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव का झाला? इंदापूर, दौंड आदी मतदारसंघात भाजपचे बडे नेते होते. त्यामुळे उगीच एकमेकांकडे फेकाफेकी केली तर महायुतीतील बेबनाव पुढे येईल.

त्याचा निर्णय महायुतीचे नेते घेतीललोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मदत झाली नाही, त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊ नका, असे महायुतीचे पराभूत उमेदवार म्हणतात. याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्याचा निर्णय महायुतीचे नेते घेतील.फडणवीस हे मंत्रिमंडळातच राहतीलदेवेंद्र फडणवीस हे भाजपचे बडे नेते आहेत. त्यांच्याशिवाय भाजपचे मंत्रिमंडळातील स्थान अशक्य आहे. तरीही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा