शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाराष्ट्र गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:27 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूर-शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या गुंडगीरीवरुन दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आज दानवे यांनी घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

PM मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

"आज आम्ही जनता दरबार घेणार आहे. सरकारी यंत्रणा वापरुन शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम म्हणजे फक्त शो बाजी आहे. सरकारी दरबारी लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. शासन आपल्या दरबारी हा फक्त फार्स आहे.  मंत्रालयात जाऊन बघा लोकांची गर्दी किती आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.राष्ट्रवादी कोणाची आहे हे विचारल्यावर कोणही सांगेत शरद पवारांची आहे, काल आलेला निकाल म्हणजे मॅच फिक्सींग आहे, लोकशाही राहिलेली नाही. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारे झाले आहे, असंही दानवे म्हणाले.

" महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काही नेत्यांनी गुन्हेगारांना बोलावून घेतलं होतं, त्यांना आता पॅरोलवर सोडलं होतं. आजही महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे. भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात त्यांच्यावर कारवाई काय झाली, असा सवालही दानवे यांनी केला. ठाणे, भिवंडी या पट्ट्यात जमिनी हडपणे सुरू आहे. ठिक ठिकाणी गुंडांना आश्रय दिला जातो. असं या महाराष्ट्राने आधी बघितले नाही. काँग्रेस राज्य होतं पण असं गुंडांचे राज्य कधीच नव्हते, असा आरोपही दानवे यांनी केला. 

"ईव्हीएममध्ये येणाऱ्या निवडणुकीत फेरफार होऊ शकतो. राजस्थानमध्येही अशी गोष्ट समोर आली आहे. आता एक चोरी उघड झाले म्हणून हे समोर आले आहे. आताच्या या घडीला महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे, असंही दानवे म्हणाले. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना