शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मतदान वाढवणाऱ्या जनजागरण पथकांना विविध बक्षिसे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Updated: April 29, 2024 16:30 IST

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान ...

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान वाढवले तर त्या ठिकाणी जनजागरण करणाऱ्या पथकांना सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली.गेल्यावेळी लोकसभेला २०१९ साली जिल्ह्यातील २५० मतदारसंघामध्ये ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या सर्व केंद्रांच्या परिसरात जनजागरण मोहिम राबवण्याच्या सुचना गेल्याच आठवड्यात देण्यात आल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य सादरीकरण, रांगाेळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याच कमी मतदान झालेल्या २५० मतदान केंद्रांपैकी यंदा ज्या मतदान केंद्रावर ८५ टक्केच्यावर मतदान होईल त्यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे.तर ८१ ते ८५ टक्के मतदान करवून घेणाऱ्या पथकांना रौप्य पदक तर ७० ते ८० टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पथकांना कास्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद