शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:52 IST

साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकरवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि.स. खांडेकर व्याख्यानमालासाहित्यिक यशवंतराव चव्हाण विषयावर सहदेव चौगुले यांचे विवेचन

कोल्हापूर : साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.करवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत त्यांनी साहित्यिक यशवंतराव चव्हाण या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते.

चौगुले म्हणाले, राजकीय व्यक्तींनी साहित्यात लुडबूड करू नये, असा एक सूर असतो तो यशवंतरावांच्याही काळात होता.  मात्र, भिन्न मार्गांनी चालणारी ही दोन्ही माणसे समाज आणि मानवहित या एकाच उद्देशाने काम करत असतात. किंबहुना अनेक साहित्यिक राजकारणातही तितक्याच मुक्तपणे संचार करत असलेले आपल्याला दिसतात. सावरकर, नेहरू, गदिमा, अटलबिहारी वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, डॉ. राधाकृष्णन अशा अनेक नेत्यांच्या साहित्यकृतीही तितक्याच दर्जेदार आहेत.ते म्हणाले, यशवंतरावांचे राजकीय गुणधर्म त्यांच्या साहित्यातही आढळतात. सामान्यजनांचे हित साधणारे माध्यम म्हणून त्यांनी साहित्याकडे पाहिले. मराठी साहित्यात माझी भूमिका वाचकांची आहे, असे म्हणणाऱ्या यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्य आणि सौंदर्यावर नितांत विश्वास होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला सामाजिक अर्थ आहे.

गेली ४० वर्षे मी यशवंतरावांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या साहित्यात आणि कृतीत प्रत्येकवेळी एक कसलेला राजकारणी साहित्यिकाच्या अंगाने उलगडताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात.

डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित भोसले यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य