शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर : तुळशी धरण भरले, नदीपात्रात ११६४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:09 IST

धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात  तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.

ठळक मुद्दे३४ वर्षात प्रथमताच जुलै मध्ये धरण भरल्याची नोंद

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड  : धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात  तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला.

दुपारी बारा वाजुन पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातुन ११६४ क्युसेक्स इतक्या वेगाने तुळशी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.प्रारंभी पाण्याचे पुजन सहायक अभियंता श्रेणी १चे रोहीत बांदिवडेकर व एन .जी. नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळ पासुनच तुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६८ मिली मिटर इतका पाऊस झाला असुन, दुपारी १२ .४५ च्या दरम्यान धरणाच्या तिन्ही वक्रदरवाजातून प्रतिसेकंद ११६४ इतक्या वेगाने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. गतसालच्या तुलनेत धरण परिसरात दुप्पट पावसाची नोंद झाली आहे . यावर्षी आजआखेर २३१८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.धरण बांधणीच्या इतिहासात प्रथमतःच माहिनाभर अगोदरच धरण भरल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.

येत्या कांही दिवसात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता शिवाजी कळके यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. यावेळी उपअभियंता एस .एम. गुरव, एम.के. पाटील, ईश्वरा पाटील, बाळासो मगदूम, पांडूरंग मगदूम, महादेव देवार्डेकर आदी उपस्थित होते . 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर