शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कोल्हापूर : शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली : हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:26 IST

कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

कोल्हापूर : कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू जनजागरण समितीचे मधुकर नाझरे यांनी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानानुसार धर्माचरणाची गरज असल्याचे सांगितले.अ‍ॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, शंकराचार्यांनी पददलितांसाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या कार्यामुळे धर्मांतरे थांबली गेली.शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, आजही हिंदू धर्मावर आक्रमणे चालू आहेत. त्यासाठी शंकराचार्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. अ‍ॅड. केदार मुनिश्वर म्हणाले, शंकराचार्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.शिवसेनेचे संभाजी भोकरे म्हणाले, शंकराचार्यांनी पुढाकार घेऊन धर्मांतरे रोखली. हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी म्हणाले, शंकराचार्यांचे पाठबळ व मार्गदर्शन नेहमीच सर्वांना राहिले आहे. अ‍ॅड. सुधीर जोशी म्हणाले, स्वामीजींनी मठाचे कार्य दलितांसाठी पोहोचवून त्यांच्यासाठी देवालये स्थापन केली.यावेळी भानुदास महाराज, राजू यादव, अशोक रामचंदानी, मयूर तांबे, प्रफुल्ल जोशी, गोविंद देशपांडे, उदय सांगवडेकर, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर