शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

कोल्हापूर : कारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकट, धुराडी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:04 PM

ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.

ठळक मुद्देकारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकटसर्वच कारखान्यांची धुराडी पेटली

कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.पंधरा दिवसांनंतर ऊस दराची कोंडी फुटून हंगाम रविवारी सुरू झाला. दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यंदा सलग तीन महिने झालेला पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात पावसाने मारलेल्या दांडीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे; त्यामुळे सर्वच कारखान्यांचे आपले गाळप उद्दिष्ट गाठताना दमछाक उडणार आहे. कारखान्यांची पहिल्या दिवसापासूनच एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी वाढली आहे. एकतर ऊस कमी आणि दुसरीकडे ऊस पळवापळवी असे दुहेरी संकट साखर कारखानदारांवर आले आहे.

तोडणी यंत्रांची संख्या वाढलीयंदा बहुतांशी कारखान्यांकडील ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढली आहे. एका यंत्राच्या मागे आठ ते १0 ट्रॅक्टर लागतात, त्याचबरोबर दिवसाला २५० टन ऊस एक यंत्र तोडत असल्याने हंगाम गतीने पुढे सरकणार आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर