शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोल्हापूर :  ‘सर्व्हर’ची गती मंद, तरीही दस्तांवर परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:18 IST

जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही.

ठळक मुद्दे ‘सर्व्हर’ची गती मंद, तरीही दस्तांवर परिणाम नाहीपंधरा दिवसांपासून अडचणी : परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा

कोल्हापूर : जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही.गेल्या १५ दिवसांत सर्व्हरच्या अडचणींना जमीन अभिलेख विभागाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीच्या कामात वेळ लागत आहे. असे असले तरी वेळोवेळी डाटा क्षमता वाढविण्याचा प्रयत्न माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात आला; त्यामुळे काहीवेळा हा सर्व्हर पूर्ण क्षमतेने काम करत आहे. तर काहीवेळा मंद गतीने काम करत आहे. त्याचा परिणाम दस्तांच्या संख्येवर झाला नसला, तरी तो तयार करण्यासाठी नेहमीपेक्षा २0 ते २५ मिनिटे जादा वेळ लागत आहे.

जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधून दिवसाला सरासरी २०० दस्त केले जातात. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ४ हजार ६७९ इतके दस्त झाले होते. या महिन्यात २६ डिसेंबरपर्यंत ४ हजार ५८२ इतकी दस्तनोंदणी झाली आहे. यामुळे दस्तांच्या संख्येत फार मोठा फरक पडलेला दिसत नाही; परंतु एखाद्या दस्ताला पूर्वी अर्धा तास लागत होता. तर आता सर्व्हर मंद असल्यामुळे यासाठी पाऊण तास वेळ लागत आहे.

 

गेल्या १५ दिवसांत सर्व्हर स्लोच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर बंद नसला, तरी तो अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. दस्त तयार होताना थोडा वेळ लागत असला, तरी याचा दस्ताच्या संख्येवर फारसा फरक पडलेला नाही.- सुंदर जाधव, मुद्रांक जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर