शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:00 IST

kolhapurnews, muncipaltycarporation, commissioner, transfar, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झालेली आहे. त्या नूतन पोलिस अधिक्षक बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत. कलशेट्टी यांच्या बदलीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली कादंबरी बलकवडे यांची नूतन आयुक्तपदी नियुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झालेली आहे. त्या नूतन पोलिस अधिक्षक बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत. कलशेट्टी यांच्या बदलीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही.डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापूरात स्वच्छता अभियानाला गती दिली. त्यांच्या कामाचा दिवस सकाळी सातला सुरू होतो. कामाची सुरुवात व्हॉटस् अ‍ॅपवरील निरोप पाहण्यापासून होते. खातेप्रमुखांशी फोनवर चर्चा करून कामाच्या सूचना दिल्या जातात. स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी कामाच्या अनुषंगाने बोलणे होतं. महापालिका अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका होतात.कोरोना संसर्गाच्या काळात ते रोज आढावा घेत होते. दिवसभराच्या कामाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणीकडे ते लक्ष देत. दुपारनंतर भाजी मार्केट, आयसोलेशन, क्वारंटाईन इमारतींना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेत. अडीचनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातच डबा मागवून घेऊन जेवण होते. त्यानंतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा व नियोजनाच्या बैठकीला उपस्थिती लावून पुन्हा सोयीने महापालिकेत जाऊन तेथील कामांचा आढावा घेत.लोकप्रतिनिधींना सांभाळत त्यांच्या बैठकांना उपस्थिती लावत त्यांच्या अपेक्षानुसार कामाची पूर्तता करत. संध्याकाळी साडेसहानंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकांना हजेरी असते. दिवसभराचे काम संपवून आयुक्त रात्री दहा वाजता निवासस्थानी जातात. कोविड काळात सलग पंधरा तास कलशेट्टी अव्याहतपणे काम करत होते.शहराचा ध्यास हाच त्यांचा श्वासडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापूरात आलेल्या महापूरातही मोठे काम केले. पूरग्रस्तांच्या बचावकार्यात त्यांची खूप मोठी भूमिका आहे. पावसाळ्यापूर्वीच त्यांनी नियोजन केले, त्याप्रमाणे त्यांनी काम केले; परंतु नियतीने मोठे आव्हान दिले तेव्हा न डगमगता हा अधिकारी धैर्याने संकटाला सामोरा गेला.

उपलब्ध मनुष्यबळ व साधनांच्या सहाय्याने चार दिवसांत त्यांनी दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले. सकाळी सहा वाजता बाहेर पडणारा हा अधिकारी रात्री उशिरा घरी परतायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून पहाटे चार वाजल्यापासून सहकारी अधिकाऱ्यांना झोपेतून उठवत असे.देहभान, तहानभूक, कुटुंब सारं काही विसरून जाऊन स्वत:चंच कुटुंब मानलेल्या पूरग्रस्तांना त्यांना आश्वासक आधार दिला. पूर ओसरल्यावरदेखील पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे. आपली सर्व शक्ती पणाला लावून शासनाकडून अधिकारी आणण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराच्या काळात खºया अर्थाने ते देवदूत बनले.

टॅग्स :Transferबदलीcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका