शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

कोल्हापूर : लोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके,  ‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:42 IST

भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देलोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन

कोल्हापूर : भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली.हा विषय ऐरणीवर यावा यासाठी देशभर ‘भारत बचाओ, महारथ यात्रा’ काढण्यात आली असून २२ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीत १० कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी कर्नल यू. बी. सिंह, यात्रा संयोजक मेजर जनरल एस. पी. सिन्हा, कर्नल टीपीएस त्यागी, मधुकर नाझरे उपस्थित होते.चव्हाणके म्हणाले, चीनलाही आपण मागे टाकू इतका भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग आहे. त्यामुळे ‘हम दो, हमारे दो, सबके दो’ या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. ३२ खासदार, २०० आमदार, ५० हून अधिक मंत्री आणि ६ केंद्रीय मंत्र्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.तिसरे अपत्य झाल्यास मतदानाचा अधिकार काढून घेणे, शासकीय सवलती बंद करणे, नागरिकत्व रद्द करणे यासारखे कठोर उपाय योजल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येतील समतोल राहणार नाही, असे चव्हाणके म्हणाले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर