शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोल्हापूर : लोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके,  ‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:42 IST

भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देलोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन

कोल्हापूर : भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली.हा विषय ऐरणीवर यावा यासाठी देशभर ‘भारत बचाओ, महारथ यात्रा’ काढण्यात आली असून २२ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीत १० कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी कर्नल यू. बी. सिंह, यात्रा संयोजक मेजर जनरल एस. पी. सिन्हा, कर्नल टीपीएस त्यागी, मधुकर नाझरे उपस्थित होते.चव्हाणके म्हणाले, चीनलाही आपण मागे टाकू इतका भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग आहे. त्यामुळे ‘हम दो, हमारे दो, सबके दो’ या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. ३२ खासदार, २०० आमदार, ५० हून अधिक मंत्री आणि ६ केंद्रीय मंत्र्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.तिसरे अपत्य झाल्यास मतदानाचा अधिकार काढून घेणे, शासकीय सवलती बंद करणे, नागरिकत्व रद्द करणे यासारखे कठोर उपाय योजल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येतील समतोल राहणार नाही, असे चव्हाणके म्हणाले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर