शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर ‘सर्किट बेंच’साठी आता थांबायचं नाही, लढायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 13:03 IST

कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या चार दिवसांत आम्ही याबाबत खंडपीठ कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, अशी माहिती निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.

ठळक मुद्देसहा जिल्ह्यांतील वकिलांची लवकरच बैठक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या चार दिवसांत आम्ही याबाबत खंडपीठ कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, अशी माहिती निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.गेली ३४ वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. राज्य सरकारने कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत ठरावाचे पत्र उच्च न्यायालयास दिले आहे; त्यामुळे सर्वस्वी निर्णय मुख्य न्यायाधीशांचा असल्याने खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सर्किट बेंचबाबत निर्णय घ्यायला वेळ लागेल, असे सांगून असमर्थता दर्शवली.दरम्यान ‘सर्किट बेंच’चे पुढे काय? या प्रश्नावर बोलताना खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद सर्वांना होता; परंतु त्यांनी ठोस निर्णय दिला नसल्याने वकिलांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. न्यायाधीश पाटील हे ७ एप्रिल २०१९ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

दीड महिन्याचा कालावधी आमच्यासाठी आहे. ४ मार्चला सहा जिल्ह्यांतील वकिलांची बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आमचा आहे. कशाप्रकारे लढायचं हा निर्णय बैठकीत घेतला जाईल. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर