शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोल्हापूर : भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:16 IST

भाजपच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याची खरमरीत टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देभाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

कोल्हापूर : भाजपच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात असल्याची खरमरीत टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.बुधवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सध्यस्थितीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, अहमदनगरचा प्रकार हा पूर्ववैमनस्यातून असला तरी निषेर्धाह आहे. त्याचे समर्थक कुणी करणार नाही. मात्र त्यामध्ये राजकीय सुडबुध्दीने कारवाई होता कामा नये.आम्ही सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली म्हणूनच राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. या बदललेल्या वातावरणामुळेच सुरूवातीला एकला चलोची भाषा बोलणारे भाजपचे नेते आता शिवसेनेला युतीचे आवाहन करत आहेत.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलkolhapurकोल्हापूर