शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कोल्हापूर : किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:06 IST

किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देकिफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक : पाशा पटेलउत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळणार काळ्या दगडावरील रेघ

कोल्हापूर : उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा शेतकऱ्यांच्या पदरात कसा पडेल, याची काळजी केंद्रसरकार घेत असून आगामी काळात या धोरणाची अंमलबजावणी होईल, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पाशा पटेल म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेशातही उसाचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला. साठा कमी करण्यासाठी शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री करायची त्याशिवाय ब्राझीलप्रमाणे उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभावासाठी यंत्रणा उभी केली असून सचिव दर्जाचे डॉ. अशोक दलवई यांनी नेमणूक केली. त्यांनी हजार पानाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.कृषीमूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो तरी कार्यालय नसल्याचे आपण डॉ. अजित नवले यांना खासगीत सांगितले होते. खासगी गोष्ट जाहीर केल्याबद्दल नवलेंचा निषेध करतो. आपण शक्यतो चळवळीतील नेत्यांबद्दल बोलत नाही.

एकमेकांचा चावा घ्यायचा नसतो, चावणे माणसाचे काम नाही. उलट आपण सुचविलेल्या शिफारसीमुळे केंद्राने २२ अध्यादेश काढले, नवलेंनी माझे कौतुक करायला पाहिजे, असे पटेल यांनी सांगितले.शेट्टींनी संयम ठेवायला हवाशेतकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी प्रश्न तयार करत होतो, सत्तेत आल्यानंतर प्रश्नांचे कायद्यात रूपांतर करण्यास शिकले पाहिजे. जे प्रेमाने मिळते, त्यासाठी संघर्ष कशाला करायचा, कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून आपण शिफारसी केल्यामुळे २२ अध्यादेश केंद्र सरकारने काढले. राजू शेट्टी तर खासदार होते, त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या कानात सांगितले असते तरी त्यांनी ते ऐकले असते. त्यांनी संयम ठेवायला हवा होता, असे पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलkolhapurकोल्हापूर