शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कोल्हापूर : किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:06 IST

किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देकिफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक : पाशा पटेलउत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळणार काळ्या दगडावरील रेघ

कोल्हापूर : उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा शेतकऱ्यांच्या पदरात कसा पडेल, याची काळजी केंद्रसरकार घेत असून आगामी काळात या धोरणाची अंमलबजावणी होईल, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, किफायतशीर शेतीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पाशा पटेल म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेशातही उसाचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला. साठा कमी करण्यासाठी शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री करायची त्याशिवाय ब्राझीलप्रमाणे उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभावासाठी यंत्रणा उभी केली असून सचिव दर्जाचे डॉ. अशोक दलवई यांनी नेमणूक केली. त्यांनी हजार पानाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.कृषीमूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो तरी कार्यालय नसल्याचे आपण डॉ. अजित नवले यांना खासगीत सांगितले होते. खासगी गोष्ट जाहीर केल्याबद्दल नवलेंचा निषेध करतो. आपण शक्यतो चळवळीतील नेत्यांबद्दल बोलत नाही.

एकमेकांचा चावा घ्यायचा नसतो, चावणे माणसाचे काम नाही. उलट आपण सुचविलेल्या शिफारसीमुळे केंद्राने २२ अध्यादेश काढले, नवलेंनी माझे कौतुक करायला पाहिजे, असे पटेल यांनी सांगितले.शेट्टींनी संयम ठेवायला हवाशेतकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी प्रश्न तयार करत होतो, सत्तेत आल्यानंतर प्रश्नांचे कायद्यात रूपांतर करण्यास शिकले पाहिजे. जे प्रेमाने मिळते, त्यासाठी संघर्ष कशाला करायचा, कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून आपण शिफारसी केल्यामुळे २२ अध्यादेश केंद्र सरकारने काढले. राजू शेट्टी तर खासदार होते, त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या कानात सांगितले असते तरी त्यांनी ते ऐकले असते. त्यांनी संयम ठेवायला हवा होता, असे पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलkolhapurकोल्हापूर