शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

कोल्हापूर : वर्षभरात २९० अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:07 IST

अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २९० अल्पवयीन मुलींवर अत्याचारपाच जिल्ह्यांतील स्थिती : वाढत्या घटना सुन्न करणाऱ्या

एकनाथ पाटील

कोल्हापूर : अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात २९० बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जम्मू-काश्मीर येथील कथुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने देश हादरून गेला म्हणून बारा वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस मृत्युदंड देण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी जारी केला आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या किती घटना घडल्या याची माहिती ‘लोकमत’ ने जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी पुढे आली.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्तीमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत.

परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत कोवळ्या तीन ते चौदा वर्षांपर्यंतच्या २९० बालिकांवरही खाऊचे आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याच्या आणि बलात्काराच्या घडना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.युवती-महिलांवरील अत्याचारयुवती-महिलांना लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून शेवटी लग्नास किंवा नोकरी लावण्यास नकार दिल्याप्रकरणीही परिक्षेत्रात ६०० बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत; तर विनयभंगाचे १८२९ गुन्हे दाखल आहेत.

जिल्हानिहाय चित्र (अल्पवयीन मुलींवरील अत्याचार)

  1. कोल्हापूर : ५५
  2. सांगली : ३८
  3. सातारा : ४८
  4. सोलापूर ग्रामीण : ६०
  5. पुणे ग्रामीण : ८९

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलीस तपास व्यवस्थित करीत नाहीत. कायद्यातील बदलांची माहिती पोलिसांना नसते; त्यामुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत आहे. हे रोखण्यासाठी कायद्यातील बदलांची माहिती देण्यासाठी पोलिसांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. आरोपी कोण, हे पाहण्यापेक्षा अत्याचारी मुलींना न्याय मिळवून देण्याची मानसिकता ठेवली तर अशा घटनांना चाप बसेल.- अ‍ॅड. शिवाजीराव राणे,ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूर

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा