शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर :स्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदाते, विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:53 IST

स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले. ​​​​​​​

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदातेविवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्धभटक्या, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या सामाजिक, आर्थिक समस्या’ यावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.इदाते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करणाºया या समाजाला आज गुन्हेगार, भिकारी तसेच बेघर बनविले गेले आहे, ही सर्वांत मोठी समस्या आहे. माणसाला माणसाचा दर्जा दिला पाहिजे. यासाठी भटक्या-विमुक्तांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.गायकवाड म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या माणसाचा चेहरा नेहमी काळा असतो. त्याच्या मनगटात जगण्याची ताकद असते. समाजाने जाती व धर्मव्यवस्था यांची तटबंदी करून भटक्या विमुक्तांना समाजबाह्य केले आहे, शिक्षणाच्या प्रगतीने त्यांच्यातील अज्ञान, अंधकार दूर होतील. समाज परिवर्तनासाठी साहित्य आणि चळवळ यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच या भटक्या जमाती निश्चितच आपल्यात परिवर्तनाची क्रांती करतील व समाज विकास साधतील.समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. पी.जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विकास मस्के यांनी करून दिला; तर प्रा. सुशील कोरटे यांनी आभार मानले.

समीर मुजावर व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, निबंधवाचक प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, राम राठोड, डॉ. नारायण भोसले, डॉ. संजय कोळेकर, डॉ. धनराज पाटील, महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय