शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

निपाणीतील ‘तो’ खून केवळ चैनीसाठी मित्रासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:55 IST

अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी

ठळक मुद्देदागिन्यांसाठी आरोपींचे कृत्य

निपाणी : अरविंद पोळ यांच्या खुनाच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. सुरुवातीला प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती; पण मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा खून केवळ चैनीसाठी झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी निपाणी पोलिसांनी सतीश शहाजी क्षीरसागर, रवी इराना शिरगावे व सौरभ अजित अथणी (२१, शिवाजीनगर, निपाणी) या अरविंदच्या मित्रांना अटक केली आहे.दरम्यान, खणीत टाकलेला अरविंदचा मृतदेह सोमवारी दिवसभर न सापडल्याने संध्याकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती; पण मंगळवारी दिनकर कांबळे यांनी अथक प्रयत्न करून ४0 फूट खोल जाऊन मृतदेह बाहेर काढला.

या प्रकरणाची माहिती अशी की, रविवारी दुपारी संशयित सतीश याने आपला मित्र अरविंद गौरीशंकर पोळ याला पार्टी करूया असे सांगून पांगीर येथील आपल्या आजीच्या घरात बोलावून घेतले. तेथे संशयित सौरभ व रवी यांच्या मदतीने त्याचा खून केला होता. यानंतर या तिघांनी अरविंदचा मृतदेह नांगनूर गावच्या हद्दीतील खणीत टाकला होता. प्रकरण उघडकीस आल्यावर या संशयितांनी पोलिसांना हा खून प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुपारी देऊन झाल्याचे सांगितले होते; पण सोमवारी रात्री त्यांनी नवीनच माहिती दिली. सतीश व अरविंद हे मित्र होते. अरविंद हा नेहमी दागिने घालून फिरत असे. त्याच्या दागिन्यातून चांगले पैसे मिळतील या विचाराने सतीशने मित्र रवी व सौरभच्या मदतीने हातोडीने वार करून खून केला. दागिने बंगलोर येथे विकायचे व त्या पैशातून चैनी करायची असे त्यांनी ठरवले होते, असे तपासात पुढे आले आहे.मृताच्या डोक्यात पाच वारदरम्यान, तासाभराच्या प्रयत्नांनंतर मृतदेह खणीतून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी मृताच्या डोक्यावर हातोडीने मारलेले पाच घाव आढळून आले आहेत. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर