शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

करवीर तालुक्यात पाणीवाटपात राजकारण ! ऊस लागणी थंडावल्या .. हंगाम रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:13 IST

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .

ठळक मुद्देऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

सावरवाडी : गेल्या महिनाभर ऊसपीकांना पाणी नसल्याने करवीर तालुक्यात पाण्याअभावी ऊस लागणीची कामे थंडावल्या आहेत . पाणीच मिळत नसल्याने भात पिकांच्या क्षेत्रातील ऊस लागणीचा हंगाम रेंगाळला आहे  सहकारी तत्वावर चालणाऱ्या अनेक गावातील  पाणीपुरवठा संस्था या ठराविक राजकिय गटाच्या असल्यामुळे इतर गटातील शेतकऱ्यांची ऊस पीके वाळवून टाकतात . त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .ऊस लागणी थांबल्याने पुढील ऊस गळीत हंगामात ऊस टंचाई भासणार आहे . पाणीपुरवठा संस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेढीस धरून ऊस पीके वाळवू लागले आहे . ऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

  •  पाणीवाटपात राजकारण !

ग्रामीण भागात पाणीपुरवठा संस्था या राजकिय गटात विखुरल्या आहेत .पिकांना पाणी वाटपात राजकिय हस्तक्षेप करतात, पीके वाळवितात, . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे . पाणीपुरवठा संस्था रद्द करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने द्यावे अशी मागणी होऊ लागली .

 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात