शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

करवीर तालुक्यात पाणीवाटपात राजकारण ! ऊस लागणी थंडावल्या .. हंगाम रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:13 IST

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .

ठळक मुद्देऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

सावरवाडी : गेल्या महिनाभर ऊसपीकांना पाणी नसल्याने करवीर तालुक्यात पाण्याअभावी ऊस लागणीची कामे थंडावल्या आहेत . पाणीच मिळत नसल्याने भात पिकांच्या क्षेत्रातील ऊस लागणीचा हंगाम रेंगाळला आहे  सहकारी तत्वावर चालणाऱ्या अनेक गावातील  पाणीपुरवठा संस्था या ठराविक राजकिय गटाच्या असल्यामुळे इतर गटातील शेतकऱ्यांची ऊस पीके वाळवून टाकतात . त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .ऊस लागणी थांबल्याने पुढील ऊस गळीत हंगामात ऊस टंचाई भासणार आहे . पाणीपुरवठा संस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेढीस धरून ऊस पीके वाळवू लागले आहे . ऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

  •  पाणीवाटपात राजकारण !

ग्रामीण भागात पाणीपुरवठा संस्था या राजकिय गटात विखुरल्या आहेत .पिकांना पाणी वाटपात राजकिय हस्तक्षेप करतात, पीके वाळवितात, . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे . पाणीपुरवठा संस्था रद्द करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने द्यावे अशी मागणी होऊ लागली .

 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात