शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यात पाणीवाटपात राजकारण ! ऊस लागणी थंडावल्या .. हंगाम रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:13 IST

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .

ठळक मुद्देऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

सावरवाडी : गेल्या महिनाभर ऊसपीकांना पाणी नसल्याने करवीर तालुक्यात पाण्याअभावी ऊस लागणीची कामे थंडावल्या आहेत . पाणीच मिळत नसल्याने भात पिकांच्या क्षेत्रातील ऊस लागणीचा हंगाम रेंगाळला आहे  सहकारी तत्वावर चालणाऱ्या अनेक गावातील  पाणीपुरवठा संस्था या ठराविक राजकिय गटाच्या असल्यामुळे इतर गटातील शेतकऱ्यांची ऊस पीके वाळवून टाकतात . त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .

गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .ऊस लागणी थांबल्याने पुढील ऊस गळीत हंगामात ऊस टंचाई भासणार आहे . पाणीपुरवठा संस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेढीस धरून ऊस पीके वाळवू लागले आहे . ऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .

  •  पाणीवाटपात राजकारण !

ग्रामीण भागात पाणीपुरवठा संस्था या राजकिय गटात विखुरल्या आहेत .पिकांना पाणी वाटपात राजकिय हस्तक्षेप करतात, पीके वाळवितात, . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे . पाणीपुरवठा संस्था रद्द करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने द्यावे अशी मागणी होऊ लागली .

 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात