शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी उद्यापासून झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सोबत विविध दाखले जोडावे लागत असल्याने इच्छुकांची दमछाक उडत आहे. त्यातच बिनविरोधसाठी ...

ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सोबत विविध दाखले जोडावे लागत असल्याने इच्छुकांची दमछाक उडत आहे. त्यातच बिनविरोधसाठी स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याने इच्छुकांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळेच पहिल्या दोन दिवसांत तुरळक अर्ज दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) नाताळची सुट्टी, तर शनिवार व रविवारी कार्यालये बंद असल्याने थेट उद्याच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळेच इच्छुकांची झुंबड उडणार आहे. गेली दोन दिवस इच्छुक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात गुंग आहेत, तर स्थानिक नेते जोडण्या लावण्यात गुंतले आहेत. कोणत्या प्रभागातून कोणाला उभे करायचे? भावकीची एकगठ्ठा मते कोण घेऊ शकते? तरुण मंडळे कोणाच्या मागे राहतील, याचे आडाखे बांधून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.

उमेदवारी अर्जासोबत माघारी

ज्या प्रभागात एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत, तिथे त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नेते उमेदवारी अर्जासोबत माघारीवर स्वाक्षरी करून घेत आहेत.

- राजाराम लाेंढे