शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

Kolhapur: जवान संदीप खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:01 IST

कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी ...

कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांना  शासकीय इतमामात आज सोमवारी (दि.९) साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेले २२ वर्षे कार्यरत असलेल्या संदीप यांचे कोलकता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने व आज सकाळी दहाच्या सुमारास घरी आणले. यावेळी आई-वडील, पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून अंतयात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभारून लोकांनी पुष्पवृष्टी केली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मान्यवरांनी मानवंदना दिली. संदीप यांचा बारा वर्षीय मुलगा हर्षवर्धन याने भडाग्नी दिला. जवान खोत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील आजी माजी सैनिक, १०९ बटालियन, मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटचे प्रतिनिधी, माजी आमदार के. पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, उमेश भोईटे, सरपंच सीमा खोत व विविध संघटनांचे पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर