शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान ...

ठळक मुद्देकलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी​​​​​​​ भारतीय जनता पक्षाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यामुळेच भाजपने ३७० कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी व्हिसाप्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते. याविरोधात जनसंघाने मोठे जनआंदोलन उभारले. संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्याबद्दल २१ दिवस तुरुंगवास झाला. त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती हे कलम रद्द करून भाजपने केली आहे.

हे कलम रद्द झाल्याने आता केंद्र सरकारच्या रोजगार हमीपासून शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधांच्या विविध योजना थेट जम्मू-काश्मीरमध्ये अवलंबल्या जातील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असाच हा निर्णय आहे.स्वागत जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, नगरसेविका भाग्यश्री शेटके, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, अ‍ॅड. संपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा इंदूलकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रवींद्र मुतगी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkolhapurकोल्हापूर