शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST

सरवडे : गेल्या गळीत हंगामातील शिल्लक साखर व चालू वर्षीही साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला ...

सरवडे : गेल्या गळीत हंगामातील शिल्लक साखर व चालू वर्षीही साखरेचे

प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला भाव नाही. बाजारात साखरेचा उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत सापडली आहे. केंद्र शासनाने हमी भाव निश्चित करत शेतकरी व साखर कारखानदारी टिकण्यासाठी धोरण ठरवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी केले.

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. हंगामाची सांगता संचालक जगदीश पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या हस्ते केली. पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ८ लाख ६५ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी १२.७२ साखर उतारा मिळवला आहे, तर आजतागायत कारखान्याकडे ९ लाख साखर पोती शिल्लक आहेत. गतसालची २ लाख २३ हजार साखर पोती शिल्लक आहेत. या हंगामात आजअखेर सहवीज प्रकल्पातून ६ कोटी ३१ लाख ५०० युनिट वीजनिर्मिती झाली असून, त्यापैकी ४ कोटी ८५ लाख युनिट वीज विक्री केली आहे. अजूनही दीड महिना सहवीज प्रकल्प सुरू राहणार असून, सुमारे २ कोटी युनिट वीजनिर्मिती होईल.

यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक आर.डी. देसाई यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

.................

३० बिद्री

बिद्री कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती समारंभप्रसंगी संचालक जगदीश पाटील, जयश्री पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.