शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST

भाकपचा मोर्चा : ३० जुलैला बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी, ३० जुलैला या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.सध्या रेल्वेच्या प्रवासी दरात साडेचौदा टक्के व मालवाहतूक दरात साडेसहा टक्के भाडेवाढ केली आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये महागाईचा दृष्टिकोन दिसून येत आहे. अन्नसुरक्षेच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे; परंतु केशरी कार्डावर एक, दोन व तीन रुपयांत मिळणाऱ्या धान्याची सवलत अनेक केशरी कार्डधारकांना मिळत नाहीत, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील असंघटितांच्या पेन्शनबाबत मिळावी, या मागणीसाठी टाऊन हॉल बाग येथून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.यावेळी गोविंद पानसरे म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडी या सरकारने जनतेची फसवणूक केली. भाजप सरकार हे भांडवलदारांचे आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांना धुडकावून लावा.नामदेव गावडे म्हणाले, केंद्रातील सरकारने दीड महिन्यांतच इंधन व रेल्वे दरवाढ केली. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांचे हित जपणारे आहे. यावेळी सुशीला यादव, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात बाळासाहेब बर्गे, सतीशचंद्र कांबळे, ए. बी. जाधव, शिवाजी शिंदे, महादेव आवटे, दिनकर सूर्यवंशी, रत्नाकर तोरसे, महादेव पडवळ आदी सहभागी होते.