शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर-- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:04 IST

जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

कोल्हापूर : राज्यातील सत्तापेचामुळे विधानसभेचा निकाल लागून महिना उलटला तरी जनतेच्या आभाराला जाऊ शकलो नाही, त्याचबरोबर जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर असल्याची माहिती आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. 

विधानसभेचे २१ आॅक्टोबरला मतदान झाले आणि २४ आॅक्टोबरला मतमोजणी झाली. पहिल्या आठवड्यात कागल शहर, गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात आभार दौरा पूर्ण केला; पण त्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्ता पेचामुळे मुंबईत राहावे लागले आहे; त्यामुळे इतर गावांना भेटी देता आल्या नाहीत. त्याचबरोबर या काळात पवार कुटुंब व राष्टÑवादीतच मतभेद झाले आणि घटनेचा आघात आपल्यावर झाला.

अशा परिस्थितीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडींमुळे मुंबईतच राहावे लागत असून, रोज सकाळी सहापासून हजारोंच्या संख्येने येणारी जनता व कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा व जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.  

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफMLAआमदारkolhapurकोल्हापूर