शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

Kolhapur Flood: पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे?, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बाधितांचा प्रश्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 15:43 IST

चित्रदुर्ग मठातील स्थलांतरितांना भेट

कोल्हापूर : साहेब आम्ही पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे, आमच्याकडे कधी लक्ष देणार? आम्हाचे पुनर्वसन कधी होणार? असे प्रश्न सुतारवाड्यातील पूरबाधित महिलांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी पूर आल्यानंतरच तुम्ही आम्हाला विचारता? इतरवेळी पाठपुरावा करा, वारंवार विचारणा करा, असे उत्तर देऊन निघून गेले.पालकमंत्री मुश्रीफ यांनी चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित पूरग्रस्तांची भेट घेऊन जाताना सुतारवाड्यातील महिलांना अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. चित्रदुर्ग मठातील स्थलांरित पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी प्रशासन के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांची माहिती घेतली.यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, काल रात्री खूप पाऊस झाला. ज्या-ज्या वेळी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. खूप पाऊस पडतो. यावेळीही अशीच स्थिती निर्माण झाली. जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर आला; पण मी आज पांडुरंगाला साकडे घातले आहे. सगळे व्यवस्थित होईल. पुण्याची पुराची घटना वेगळी आणि कोल्हापूरची घटना वेगळी आहे. आमच्यात जरूर मतभेद आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. परिणामी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कर्नाटकातील आलमट्टीतून अधिकाधिक विसर्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिप्परगी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या जातील. येथून एका अधिकाऱ्यास तिकडे पाठवून विसर्गाची नेमकी माहिती घेऊ.

महायुतीचे सरकार येईल..पाच वर्षे कोणालाही थांबायची इच्छा नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोनसह आठ पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. विधानसभेला बहुरंगी लढत होईल. यामधून महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरHasan Mushrifहसन मुश्रीफ