शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:47 PM

कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांना कमी पैसे मिळण्यासाठीच धडपड : आॅफ लाईन प्रक्रिया राबवालेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर प्रोत्साहनपर अनुदान

कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत. सरकारला खरेच कर्जमाफी द्यायची आहे का? हा प्रश्न असून, कमीत कमी शेतकºयांना पैसे कसे मिळतील, यासाठीच वरिष्ठ अधिकारी व आयटी विभागाच्या अधिकाºयांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केला.

आॅनलाईनऐवजी आॅफलाईन प्रक्रिया राबविली असती तर आतापर्यंत सर्व प्रश्न संपले असते; पण अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर प्रोत्साहनपर अनुदान योजनेसह २ लाख ६२ हजार ४६७ शेतकºयांच्या ५८५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने शासनास दिला आहे; पण जूनपासून अद्याप सरकारी पातळीवर याद्यांचाच घोळ सुरू आहे. रोज वेगवेगळी २० परिपत्रके तसेच सोशल मीडियावरून सूचना दिल्या जातात. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था झाली आहे. अधिकारी कामाच्या ताणामुळे आजारी पडू लागले आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांना गावात जाणे मुश्कीलमंत्रालयात असलेल्या सहकार खात्याबरोबरच आयटी विभागाच्या अधिकाºयांकडून कर्जमाफीचा पुरता बट्ट्याबोळ केला गेला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये कमालीचा असंतोष पसरल्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना गावात जाणे मुश्कील होईल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.‘त्या’ २७ शेतकºयांचे  पैसे कधी?सरकारने दिवाळीपूर्वी कर्जमाफी दिली, हे सांगण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा जमाखर्च बॅँक पातळीवर करण्याचे आदेश दिले. बॅँकेने जमाखर्च केला; पण त्यातील दमडीही बॅँकेला मिळाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार