शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur: स्थलांतर, शाळेबाबत पालकमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्णय, पुरस्थितीचा घेतला आढावा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 27, 2023 17:30 IST

जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. 

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडूनही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, एक दरवाजा बंद झाला आहे त्यामुळे पुराच्या भीतीने स्थलांतरित केलेल्या नागरिकांना उद्या, शुक्रवारपासून आपआपल्या घरी परत पाठवून द्या अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. पुराच्या भीतीने गेले दोन दिवस बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा देखील उद्यापासून वाजणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी हॉलमध्ये पुरस्थितीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. पालकमंत्री केसरकर म्हणाले, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तसेच कुंभी, कासारी, व तुळशी धरण भरले असते तर पंचगंगेची पाणी पातळी ५ ते ७ फुटांनी वाढले असते. पण कुंभी, कासारी व तुळशी धरण अजून भरलेले नाही तसेच राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरवाजे उघडल्यावरही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. गुरुवारी ऑरेज अलर्ट आहे त्यामुळे एक दिवस थांबा, पाणी पातळी किती वाढते, कमी होते, परिस्थिती बघून शुक्रवारी सकाळी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना घरी पाठवा. अनेक दिवस त्यांना घराबाहेर ठेवणे योग्य नाही.परीक्षांसाठी वेळ..पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र या दोन दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये पेपर सुरु होते ते रद्द करावे लागले. पण त्याचा मुलांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होऊ देणार नाही. परीक्षा घेण्यासाठी वेगळी तारीख दिली जाईल असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर