शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘जीएसटी’मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:53 IST

व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो.

- राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बी पेरल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या विविध करांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली. 

मग शेतकऱ्यांना परतावा का नाही?व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो. पण, शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा हाेतो. एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढावे, अन्यथा त्यांना परतावा द्यावा, अशी मागणी होत आहे.

उत्पादन खर्च कमी होऊन आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे. शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात लढा उभा करावा लागणार आहे. केंद्र सरकार एका बाजूला आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत, असा आव आणते आणि प्रत्यक्षातील व्यवहार मात्र त्यांना लुबाडणाराच आहे.डॉ. अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, किसान सभा

ट्रॅक्टर स्पेअरपार्ट         २२ ते २८%कीटनाशके         १८%तणनाशके         १८%शेजी औजारे         १२ ते १८%शेती पंप         १८%फवारणी पंप         १२ ते १८%पीव्हीसी पाइप     १२ ते १८%ठिबक साहित्य     १२%सेंद्रिय खते     १२%रासायनिक खते     ५%डिझेल     ५%

जीएसटीमुळे असा वाढला उत्पादन खर्च, हेक्टरी रासायनिक खतांचा खर्च     ५० हजार (५ टक्के जीएसटी) - २,५०० रुपयेकीटक व तणनाशक     ३० हजार (१८ टक्के जीएसटी) - ५,४०० रुपयेद्रव्य खते व टॉनिक     १० हजार (१८ टक्के जीएसटी) - १,८०० रुपयेपीव्हीसी पाइप, ट्रॅक्टर स्पेअरपार्ट, डिझेल आदी     (१२ ते २८ टक्के जीएसटी) - ४,५०० रुपये

टॅग्स :GSTजीएसटी