शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

फंगल इन्फेक्शन्सच्या रुग्णांत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 11:10 IST

फंगल इन्फेक्शन्समुळे अंगाला खाज सुटत असल्याच्या रुग्णांत गेले महिनाभर प्रचंड वाढ झाली आहे. त्वचारोगतज्ज्ञांकडे याच रु ग्णांची गर्दी उसळत आहे. पावसामुळे ओलसरपणा राहत असल्यामुळे हा त्रास होतो. कोरडे कपडे घालणे हाच त्यावरील सर्वांत चांगला उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. आर. नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देफंगल इन्फेक्शन्सच्या रुग्णांत मोठी वाढओलसरपणाचा परिणाम : कोरडे कपडे वापरावेत

कोल्हापूर : फंगल इन्फेक्शन्समुळे अंगाला खाज सुटत असल्याच्या रुग्णांत गेले महिनाभर प्रचंड वाढ झाली आहे. त्वचारोगतज्ज्ञांकडे याच रु ग्णांची गर्दी उसळत आहे. पावसामुळे ओलसरपणा राहत असल्यामुळे हा त्रास होतो. कोरडे कपडे घालणे हाच त्यावरील सर्वांत चांगला उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. डी. आर. नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नलवडे म्हणाले, ‘पाऊस, घाम किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शरीर ओलसर राहिले तर त्या ठिकाणी खाज सुटते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत सातत्याने पाऊस पडत असल्याने या रुग्णांची संख्या वाढली आहे. काखेत, जांघेत, गळ्यावर किंवा पायाच्या बेचक्यातही ही खाज सुटते.

आपण हल्ली फॅशन म्हणून सिंथेटिक व अत्यंत घट्ट कपडे वापरतो. त्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्यामुळेही हा त्रास बळावू शकतो. त्यासाठी यापुढे हंगामानुसार कपडे वापरणे व शरीर पुरते कोरडे राहील याची काळजी घेतली तरच हा त्रास कमी होऊ शकतो. अनेक रुग्णांना मेडिकलच्या दुकानांतून स्वत:च कसले तरी मलम आणून उपाय करण्याची सवय असते. ते धोकादायक असून त्यातून त्रास वाढू शकतो. त्यासाठी योग्य उपचार करून घेण्याची गरज आहे.’ 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर