शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

गोविंद पानसरे खटल्याची येत्या शुक्रवारी सुनावणी, तावडे, गायकवाड, अंदुरेला दोषमुक्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:15 IST

हा अर्ज संशयितांच्या वतीने ॲड.समीर पटवर्धन यांनी महिन्यापूर्वीच न्यायालयात सादर केला आहे

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेले संशयित डॉ.वीरेंद्र तावडे, समीर गायकवाडसह सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, अशा केलेल्या अर्जावर शुक्रवारी (दि. १८ फेब्रुवारी) रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी होत आहे.हा अर्ज संशयितांच्या वतीने ॲड.समीर पटवर्धन यांनी महिन्यापूर्वीच न्यायालयात सादर केला आहे. पानसरे यांच्या हत्येला दि. २० फेब्रुवारीला सात वर्षे पूर्ण होत असल्याने या सुनावणीला महत्त्व आहे.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने १२ संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे, पण डॉ.वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, सचिन अंदुरेविरुद्ध कोणताही सबळ पुरावा उपलब्ध झालेला नाही. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेल्या अग्निशस्त्रांसह काडतुसे, रिकाम्या पुंगळ्या व वाहनांचा अद्याप तपास लागला नाही.त्यामुळे या तिघांना खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी मागणी संशयितांच्या वतीने ॲड.पटवर्धन यांनी अर्जाद्वारे केली आहे. त्या अर्जावर शुक्रवारी (दि. १८) सुनावणीत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय